Tuesday, December 15, 2020

नळीकेवरुनी उठिला । जैसा शुक शाखे बैसला ।तैसा मूळ अहंते वेढीला । तो म्हणौनीया ।।३०२।।अ १४ श्लोक २०

जैसा रघु नळीकेवरून उठून (मोकळेपणाने) झाडाच्या फांदीवर बसावा , तसा तो देहअहंता सोडून स्वरूप(ब्रह्म) हेच मी आहे,, अश्या स्वरूपअहंतेने तो वेष्टिला गेला. 
आता निर्गुण असे आणिक । ते तो जाणे अचूक । जे ज्ञाने केले टीक । तयाचीवरी ।।३००।। अ  १४ श्लोक २०

आता निर्गुण म्हणून आंणखी आहे ; ते तो बिनचूक जाणतो . कारण कि ज्ञानाने आपले (राहण्याचे) ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहेय.