Thursday, September 8, 2011

तैसे हृदय प्रसन्ना  होये  / तरी दुःख कैचे के आहे / तेथ आपैसे बुद्धी राहे / परमात्मरूपी //३४०//
त्याप्रमाणे अन्तःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले  आणि कोठले ? त्या वेळी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी बुद्धि सहजच स्थिर होते.