Friday, October 9, 2020

म्हणौनि   मनपण  मोडे । तैं  इंद्रिये  आधीच उबडे । सुत्राधारेंविण साईखडे  वावो जैसे  ।।३०१।। अ १३ श्लोक ७

म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या  दोरीने हलणारी बाहुली   सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते ,तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो त्या ,  आगोदरच इंद्रियांची कर्म  करण्याची शक्ती बंद पडते