मग कर्मफळत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगू । शांतीसुखाचा ।।४२।। श्लोक १२ अ १२
मग कर्मफळत्याग जो आहे तो , ध्यानापेखा चांगला आहे आणि कर्मफळत्यागापेक्षा शांतीसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव ) चांगला आहे .
मग कर्मफळत्याग जो आहे तो , ध्यानापेखा चांगला आहे आणि कर्मफळत्यागापेक्षा शांतीसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव ) चांगला आहे .
No comments:
Post a Comment