Thursday, June 18, 2020

मग कर्मफळत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगू । शांतीसुखाचा ।।४२।। श्लोक १२ अ १२

मग कर्मफळत्याग जो आहे तो , ध्यानापेखा चांगला आहे आणि  कर्मफळत्यागापेक्षा  शांतीसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव ) चांगला आहे . 

No comments:

Post a Comment